Gurupoornima (Vyas-puja)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
Transformation of self is the best gift to the Guru on Guru Purnima Gurukrupa Hi Kevalam Shishya Param Mangalam “Only by the Grace of the Guru can a disciple attain the Final liberation” The types of Disciple The superior disciple is a seeker who inspite of being trapped in unhappiness in the state of the embodied soul is convinced that “I am not the embodied soul but am really The Supreme God (Shiv)” through the study of...
Read more...

गुरुपौर्णिमा (व्यासपूजन)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
 मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. प्रस्तुत लेखात आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच हा उत्सव साजरा करण्याची पद्धत पहाणार आहोत. तिथी         ...
Read more...

शिवाबद्दल आध्यात्मिक माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
शिव अनुक्रमणिकाशिवाबद्दल आध्यात्मिक माहिती शिवालयात पिंडीचे दर्शन घेण्याची पद्धत पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेतांना पिंडी व नंदी यांच्यामध्ये उभे न रहाता किंवा न बसता, पिंडी व नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या बाजूला उभे रहाणे सनातनच्या साधिकेने बिल्वपत्राचे केलेले `सूक्ष्म-परीक्षण' सनातन-निर्मित `शिवाची सात्त्विक नामपट्टी' महानंदीच्या आशीर्वादामुळे साधकाला शिवाकडून ज्ञान मिळणे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाने ज्ञान देणे साधकांच्या अनुभुति हिंदूंनो, आपल्या...
Read more...

दत्तजयंती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. त्या वेळी देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न अयशस्वी झाले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात.दत्तजयंती हा एक सांप्रदायिक जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी...
Read more...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत : विठ्ठल

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
तत्त्वश्री विठ्ठलाचे तत्त्व तारक स्वरूपाचे आहे. त्यामुळेच श्री विठ्ठलाच्या हातांत कोणतेही शस्त्र नाही. श्री विठ्ठलाचे सर्व भक्‍तगण भोळा भाव असलेले आहेत. त्यामुळे श्री विठ्ठलाला `भक्‍ताचे रक्षण करणारी आराध्यदेवता', असे संबोधले जाते. संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने शिवरायांचे रक्षण केले व शत्रूपक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे.`पांडुरंग'...
Read more...