नमस्कार करतांना पादत्राणे का घालू नयेत ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
सोपानत्कश्चाशनासनशयनाभिवादननमस्कारन वर्जयत् । - गौतमस्मृति ९

अर्थ : बसणे, भोजन करणे, झोपणे, गुरुजनांना अभिवादन करणे व (अन्य श्रेष्ठ व्यक्‍तींना) नमस्कार करणे, ही सर्व कार्ये पादत्राणे घालून करू नयेत। १. `एखादी व्यक्‍ती जेव्हा पादत्राणे घालते, तेव्हा त्या व्यक्‍तीमधील रज-तम वाढते.२. रज-तम वाढलेल्या स्थितीत ती व्यक्‍ती जेव्हा नमस्कार करण्यासाठी हात जोडते, तेव्हा तिच्या कुंडलिनीतील कोणतेही चक्र जागृत होत नाही.३. रज-तम वाढल्याने त्या व्यक्‍तीची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे तिला नमस्काराचे फळ प्राप्‍त होत नाही.४. पादत्राणे घालून देवतांना नमस्कार केल्याने देवता रागावण्याचाही संभव असतो.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: