
`कोट्यवधींच्या मलमूत्राने प्रदूषित झालेली गंगा पवित्र कशी ?', असे विज्ञानवादी म्हणतात !गंगा-यमुनेच्या संगमावर एवढा मोठा जनसमुदाय पाण्यात उतरतो तेव्हा थुंकी, मूत्र, विष्ठा, घाम यांमुळे प्रदूषित झालेल्या पाण्याने संसर्ग होऊ शकतो, असे विज्ञानवादी म्हणतात.पवित्र व अस्वच्छ आणि शुद्ध-अशुद्ध यांतील फरक न समजणारे विज्ञानवादी ! तीर्थक्षेत्रांचे पाणी अशुद्ध होते ही मानवनिर्मित चूक असली, तरीही त्याचे पावित्र्य कमी होत नाही ! पवित्र व अपवित्र यांतील फरक सूक्ष्मातील...