
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ति लवकर होते व गुरुकृपा सातत्याने रहाते.
तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून `मी काय केले की ती खुष होईल', या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला `माझे' म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून `मी काय केले की ते प्रसन्न होतील', या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते। कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्ति व गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्ति होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते.
तरुण वयात एखाद्या मुलीचे आपल्यावर प्रेम बसावे म्हणून एखादा तरुण जसा रात्रंदिवस तिचाच ध्यास धरून `मी काय केले की ती खुष होईल', या दृष्टीने प्रयत्न करतो, तसेच एखाद्या गुरूंनी आपल्याला `माझे' म्हणावे, त्यांची कृपा व्हावी, यासाठी रात्रंदिवस त्याच गोष्टीचा ध्यास धरून `मी काय केले की ते प्रसन्न होतील', या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असते। कलियुगात आधीच्या तीन युगांइतकी गुरुप्राप्ति व गुरुकृपा होणे कठीण नाही. येथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे गुरुकृपेशिवाय गुरुप्राप्ति होत नाही. भविष्यकाळात आपला शिष्य कोण होणार, हे गुरूंना आधीच ज्ञात असते.
 
 
 Facebook
Facebook




 
 
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment